
१९ जानेवारी १५९७ रोजी महापराक्रमी असा महाराणा प्रताप यांचे राजधानी चावंड येथे मृत्यु.अकबराच्या काळात प्रत्येक हिन्दुच्या घोड्याच्या पाठीवर मुघलांच्या
गुलामगिरिचे द्योतक म्हणुन तप्त लोहमुद्रा उठवली जात असे.बिन डागललेला घोड़ा
आणि ताठ मानने वावरणारा हिन्दू फ़क्त राणा प्रतापच्याच राज्यात दिसत
होता.सतत १४ वर्षे अकबराची सेना मेवाडमध्ये झगडत होती,मार खात होती आणि
तिचे सेनापती आळीपाळीने बादशाहाकडे आपले काले
ठिक्कर मुख मंडल दाखवण्यास जात होते.जून १५७६ च्या हलदी घाटीच्या
No comments:
Post a Comment