मराठी पेजेस सध्या एका स्पर्धेतून चालले आहे .. ह्याला मागे टाकावे त्याला मागे टाकावे .. रोज १५-१५ पोष्ट असता प्रत्येकाच्या.. म...
19 December 2011
हे आमचे भारतीय रक्त आहे ...
*** ५००० किमी क्षमतेचे अग्नि ५ क्षेपणास्त्र फेब्रुवारी मधे तयार होणार ***
मान्य आहे आमच्या राजकारणी लोकांमधे चिनी नेत्यांसारखी देश निष्ठां नाही
... ना त्यांना देशाला जगाची महासत्ता बनवायची आहे ... आम्ही पैसे,सैन्य
आणि व्यापार हयात चीनहुन खुप मागे आहोत ही पण वास्तु स्थिति आहे पण सियाचिन
वर १९६१ च्या लढ्यात ३ भारतीय सैनिकानी ३५० चीनी रोकले होते ... हे आमचे
भारतीय रक्त आहे ... आम्ही संख्येवर नाही,
तंत्रज्ञानावर नाही तर आमच्या देश भक्तिच्या उर्जेवर लढतो हा आमचा इतिहास
आहे ...आता चीनी ड्रॅगन डोक्यावर नाचतो आहे .. पाकिस्तान समवेत राजस्थान
आणि पंजाब सीमेवर पण उभा आहे पण आता भारत झुकणार नाही कारण ह्या देशासाठी
जीवन रचणारे अनेक वीर अजुन ही माती निर्माण करत आहे ... हातात जरी आधुनिक
शस्त्र नसली तरी भारतीय सैन्याचे जिगर हे जगमान्य आहे ... आनंदाची गोष्ट
म्हणजे ५००० किमी क्षमतेचे अग्नि ५ क्षेपणास्त्र फेब्रुवारी मधे तयार होणार
आहे... चीन मधील राजकीय पक्ष चिंताग्रस्त आहेत... डॉ. होमी भाभा जी ,
विक्रम साराभाई जी, माझी राष्ट्रपति अब्दुल कलाम जी ह्यांनी जो पाया रचला
आज त्याचाच परिणाम आहे कि चीन सारख्या बलाढ्य देशाला आपण टक्कर देऊ शकतो
आहे ... इसरो (Indian Space Research Organisation) चे अभिनन्दन करावे
तेवढे कमी आहे .. जो देश अमेरिका सारख्या बलाढ्य देशाला पुरून उरतो आहे
त्याला भारतासारखा आर्थिक साधन सम्पत्तिने कमी आणि भ्रष्टाचाराने पोखरलेला
देश आज जो मुकाबला करतो आहे ते सैन्य आणि वैज्ञानिक ह्यांच्या क्षमतेवरच
... आज चीनी बनावटीच्या गोष्टी किती आणि कुठल्या वापराव्या ही विचार करायची
वेळ आली आहे ...
नमस्कार, मी कोणी मोठा नाही ... तुमच्या सारखाच एक सामान्य ... असेच वाटले की एक दिवस स्वतः चे ब्लॉग असावे म्हणून बनवून पाहिले ... आपले ४ तोड़के शब्द ब्लॉग च्या कुबड्या घेउन आपल्या पर्यंत पोहोचवन्याचा हां एक प्रयत्न ... धन्यवाद्
No comments:
Post a Comment